केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं

[ad_1]

01

ज्योतिषशास्त्रात, राहू आणि केतू हे अशुभ ग्रह मानले जातात. कारण त्यांची निर्मिती एका राक्षसाने केली होती, ज्याने कपटाने अमृत घेतले होते. तेव्हा श्री हरी विष्णूंनी त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. अमृताच्या प्रभावामुळे त्याचे डोके व धड जिवंत राहिले. त्याच्या शरीराच्या या दोन्ही भागांना राहू आणि केतू म्हणतात. 7 ग्रहांनंतर हे दोन ग्रह एकत्र येऊन नवग्रह तयार झाले. कधी कधी राहू आणि केतू शुभ फळही देतात तर कधी अशुभ परिणामही दाखवतात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी चित्रा नक्षत्रात केतूचे संक्रमण होत असताना कोणत्या 5 राशीच्या लोकांना काळजी घ्यावी, याविषयी सांगितले आहे.

ज्योतिषशास्त्रात, राहू आणि केतू हे अशुभ ग्रह मानले जातात. कारण त्यांची निर्मिती एका राक्षसाने केली होती, ज्याने कपटाने अमृत घेतले होते. तेव्हा श्री हरी विष्णूंनी त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. अमृताच्या प्रभावामुळे त्याचे डोके व धड जिवंत राहिले. त्याच्या शरीराच्या या दोन्ही भागांना राहू आणि केतू म्हणतात. 7 ग्रहांनंतर हे दोन ग्रह एकत्र येऊन नवग्रह तयार झाले. कधी कधी राहू आणि केतू शुभ फळही देतात तर कधी अशुभ परिणामही दाखवतात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी चित्रा नक्षत्रात केतूचे संक्रमण होत असताना कोणत्या 5 राशीच्या लोकांना काळजी घ्यावी, याविषयी सांगितले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *