‘माझ्या गळ्यात पट्टा बांधणारा…’, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा पलटवार – News18 लोकमत

[ad_1] अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मी म्हणजे ठाणे असं काहींना वाटतं, पण…

Read More

‘दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक’ रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले ‘व्यसन नसतं तर मीही…’

[ad_1] मुंबई, 29 जुलै : थलैवा रजनीकांत हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचं तुफान फॅन फॉलोईंग आहे. त्यांच्या अभिनयावर लाखो चाहते जीव ओवाळून टाकतात. एवढंच नाही तर त्यांना चाहते आदर्श देखील मानतात. आता रजनीकांत यांनी आपल्या आयुष्याविषयी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक…

Read More

राजासारखे जीवन जगण्यासाठी व्यक्तीने केली 4 लग्न, बांधला 14 मजली महाल, पुढे जे झालं ते….

[ad_1] संबंधित बातम्या भारताच्या इतिहासात असंख्य राजे आणि सम्राटांची नावे नोंदलेली आहेत. अशा परिस्थितीत अनेक राजे त्यांच्या विचित्र छंदांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, भारतातील राजेशाही संपून बराच काळ लोटला असला तरी आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्याच्या एका व्यक्तीच्या अशाच राजेशाही राहणीमानाची  कहाणी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या व्यक्तीला राजा बनण्याची एवढी…

Read More

भारतातील असं ठिकाण जिथं माणसांप्रमाणे प्राण्यांनाही असते रविवारची सुट्टी

[ad_1] 02 रविवारी शाळा, कॉलेज आणि बहुतेक कंपन्या, ऑफिस बंद असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात असं एक ठिकाण आहे, जिथं फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही रविवारी सुट्टी दिली जाते. [ad_2] Source link

Read More

पाकिस्तानी महिला सीमा हैदरला का मिळत नाही क्लीन चिट? हे आहे महत्त्वाचं कारण – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या नवी दिल्ली, 29 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर चर्चेत आहे. दिवसेंदिवस तिच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहे. सीमा हैदर प्रियकर सचिन मीनाच्या प्रेमाखातर अवैध पद्धतीने भारतात आल्याचे संकेत उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) दिले आहेत. यूपी एटीएसच्या दाव्यानुसार, त्यांच्या तपासात अद्याप कोणताही हेरगिरीचा अँगल समोर आलेला…

Read More

‘दुसरीकडे असेल की मळ, तुमच्याकडे आला की…’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात – News18 लोकमत

[ad_1] अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. स्वार्थाकरता कुटनिती केली जाते, चाणक्यनिती नाही….

Read More

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या सुनील घरत, प्रतिनिधी भिवंडी, 29 जुलै : माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या पाणी साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी भिवंडी शहरातील पोगाव डोंगरपाडा परिसरात घडली आहे. अली अन्वर शेख (वय 17 वर्ष) व सानीब रईस अन्सारी (वय 16 वर्ष) असे पाण्यात…

Read More

West Bengal Tribunal Orders Refunds for Flat Delivery Delays, Real Estate News, ET RealEstate

[ad_1] Representative image KOLKATA: In two cases where developers faltered on flat delivery commitments, the West Bengal Real Estate Appellate Tribunal ordered the return of the money paid by the buyers and the developers also had to pay substantial interest on the amount. While one apartment is a luxury condo, the other is a small…

Read More

अमिनो अ‍ॅसिड्सला हलक्यात घेऊ नका; शरीरात कमी झालं तर होईल मोठा घोळ – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 29 जुलै : शरीराला वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजं आवश्यक असतात. त्यापैकी एकाचंही प्रमाण कमी झालं, तरी शरीराला अपाय होऊ शकतो. शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी सर्व प्रकारच्या पोषक तत्त्वांची गरज असते. त्यापैकीच एक घटक म्हणजे अमिनो अ‍ॅसिड्स. अमिनो अ‍ॅसिड्सच्या कमतरतेमुळे आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतो आणि ती कमतरता कशी दूर करायची, याबद्दल जाणून घेऊ…

Read More

शेतकरी पती-पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन; 24 तासातील दुसरी घटना – News18 लोकमत

[ad_1] संबंधित बातम्या अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 28 जुलै : गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात व्हनगुत्ती येथील पती-पत्नीने दोन व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक झाल्यावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काय…

Read More