का महत्त्वाचे आहेत अन्नप्राशनाचे संस्कार, याची योग्य पद्धत आणि धार्मिक महत्त्व

[ad_1] मुंबई, 19 जुलै: हिंदू धर्मात अन्नप्राशन संस्काराला खूप महत्त्व आहे. अन्नप्राशन संस्कार 16 संस्कारांमध्ये सातव्या स्थानावर आहेत. जन्मानंतर सहा महिने मूल फक्त आईच्या दुधावर अवलंबून असते. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा बाळाला जेवण दिले जाते तेव्हा त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. बाळाच्या शारीरिक विकासासाठी अन्नप्राशन संस्कार केले जातात. अन्नप्राशन संस्काराचे महत्त्व, पद्धत आणि फायदे जाणून…

Read More

किती प्रकारचे असतात राजयोग, कुंडलीत असल्याने पालटते नशीब

[ad_1] मुंबई, 19 जुलै:  ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक शुभ योग सांगण्यात आले आहेत, हे योग कुंडलीत असतील तर व्यक्तीला कशाचीही कमी पडत नाही. या शुभ योगांना राजयोग म्हणतात. यामध्ये व्यक्तीला त्याच्या सत्कर्माचे अत्यंत शुभ फळ मिळतात. त्याला राजाप्रमाणे जीवन आणि भौतिक सुख-सुविधा मिळतात. शश योग, गजकेसरी योग, लक्ष्मीनारायण योग आणि बुधादित्य असेच राजयोग आहेत. असे मानले…

Read More

16 दिवस रेड अलर्ट! शुक्राचा अस्तकाळ या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल

[ad_1] 04 धनु: शुक्र अस्ताचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खाण्या-पिण्याची काळजी घ्या आणि कोणतीही समस्या उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण तुम्ही आजारी पडू शकता. व्यवसाय करणाऱ्यांना सावध राहून काम करावे लागेल. हुशारीने गुंतवणूक करा किंवा एखाद्याला पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या, फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो. [ad_2] Source link

Read More

या मंत्रांचा गुरुवारी करावा जप! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेनं घरात राहील सुख-शांती

[ad_1] 05 5. सुख, समृद्धी आणि संपत्तीसाठी विष्णू मंत्र : सुख आणि समृद्धीसाठी गुरुवारी विष्णूच्या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यानं भगवान विष्णूची कृपा भक्तांवर कायम राहते. ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि। [ad_2] Source link

Read More

अधिक मासात या 5 उपायांनी दूर होईल धन-धान्याची कमतरता, कुटुंबावर कायम राहील श्रीहरीची कृपा – News18 लोकमत

[ad_1] मुंबई, 20 जुलै:  18 जुलै 2023 पासून मलमास अर्थात अधिक मास सुरू झाला आहे. त्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मलमास महिना भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. हा मलमास महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होईल आणि 16 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये राहत असले तरी त्यांची कृपा भक्तांवर कायम आहे….

Read More

चाणक्य नीतीनुसार या 5 ठिकाणी क्षणभरही थांबू नये, संकटांना द्याल आमंत्रण

[ad_1] मुंबई, 20 जुलै: आचार्य चाणक्य यांची गणना जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. त्यांनी रचलेली चाणक्य नीती आजही लाखो लोकांना आपल्या जीवनात मार्गदर्शन करते. चाणक्य नीतीद्वारे अनेक विद्यार्थी यशाच्या मार्गावर पुढे जातात. कारण चाणक्य नीतीमध्ये माणसाने आपल्या आयुष्यात काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगितले आहे. आचार्य चाणक्यांच्या धोरणांमुळे महान चक्रवर्ती सम्राट…

Read More

7 कामे जी चुकूनही सूर्य अस्ताला जाताना करू नयेत, अन्यथा घरात येते गरिबी

[ad_1] मुंबई, 20 जुलै: खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर काही धार्मिक उपाय जरूर करून पाहावेत. धार्मिक मान्यतांनुसार, हे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पैशांची उणीव भासणार नाही. गरिबीपासून दूर राहण्यासाठी या 7 गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे, अशी मान्यता आहे. News18लोकमत आणखी बातम्या… उंबरठा सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहून बोलू नका….

Read More

या फेंगशुई टिप्सच्या मदतीने वाढवा तुमचा बिझनेस, पैशांची भासणार नाही कमतरता

[ad_1] मुंबई, 20 जुलै: करिअरमध्ये प्रगती करून आयुष्याला यशाच्या पातळीवर नेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु अनेक वेळा लोक त्यांच्या आजूबाजूला असलेल्या ऊर्जेने इतके प्रभावित होतात की त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर दिसून येतो. जर तुमच्या आजूबाजूचे वातावरण खूप नकारात्मक असेल तर तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि तुम्ही तुमच्या कामावर नीट लक्ष केंद्रित करू…

Read More

विद्यार्थ्यांशी नाळ जुळणारे शिक्षक असे बनतात, शिक्षक लोकांचं अंकशास्त्र काय सांगत?

[ad_1] 04 3 हा अंक सक्रियता देतो. त्यामुळे मनुष्य खूप क्रियाशील होतो. 50 किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना सामोरं जाण्याची क्षमता त्याच्याकडे येते, अशा शिक्षकांना कल्पनांची कमतरता भासत नाही, ते सोशल असतात. [ad_2] Source link

Read More

शुक्राची वक्री चाल या राशींना दाखवेल सुवर्णकाळ! 43 दिवस कमालीची राहील आर्थिक स्थिती

[ad_1] 01 मेष: वक्री शुक्राचा तुमच्या राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळविण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. [ad_2] Source link

Read More