काल सर्प दोषामुळे होते मोठे नुकसान, जाणून घ्या, लक्षणे आणि उपाय, हे आचार्य काय सांगताय?

[ad_1] परमजीत कुमार, प्रतिनिधी देवघर, 26 जून : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा त्याच्या कुंडलीत अनेक योग असतात. यातील काही त्याच्या भल्यासाठी आहेत तर काही त्याला त्रास देणार आहेत. यापैकी एक योग काल सर्प दोष. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत काल सर्प दोष असेल तर त्याला अनेक नुकसान सहन करावे लागते. बैद्यनाथधामचे ज्योतिषाचार्य यांनी याबाबत…

Read More

केतू ठरणार डोकेदुखी, तुम्हाला अडचणीत आणेल; या 5 राशींनी जपून राहावं

[ad_1] 01 ज्योतिषशास्त्रात, राहू आणि केतू हे अशुभ ग्रह मानले जातात. कारण त्यांची निर्मिती एका राक्षसाने केली होती, ज्याने कपटाने अमृत घेतले होते. तेव्हा श्री हरी विष्णूंनी त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. अमृताच्या प्रभावामुळे त्याचे डोके व धड जिवंत राहिले. त्याच्या शरीराच्या या दोन्ही भागांना राहू आणि केतू म्हणतात. 7 ग्रहांनंतर हे दोन ग्रह एकत्र…

Read More

या राशींच्या मुलांवर मुली लगेच इम्प्रेस होतात; त्यांचे हे गुण आकर्षक ठरतात

[ad_1] 04 तूळ राशीच्या मुलाचा मुलींवर सहज प्रभाव पडतो. त्यांना प्रवासाची खूप आवड असते. ते कला जाणकार आणि कलाप्रेमी असतात. पैसे खर्च करण्यातही ते पुढे असतात. त्यांच्या राशीचा स्वामी शुक्र आहे, जो त्यांना हा गुण देतो. [ad_2] Source link

Read More

या जन्मतारखा असलेल्यांनी लग्नाचा निर्णय जपून घ्यावा; खूप गोष्टीत साम्य दिसलं तरी..

[ad_1] 06 #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) [ad_2] Source link

Read More

तुमची आहे का ही रास, होऊ शकतो धनवर्षा; सगळीकडून आनंदवार्ता कानी पडतील

[ad_1] mars transit : वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ रक्ताचा कारक आहे आणि तो धैर्य आणि शौर्य दर्शवितो. या वर्षी 2023 मध्ये 1 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ 1 जुलै ते 17 ऑगस्ट या राशीत राहील. सिंह राशी ही सूर्याची राशी मानली जाते. [ad_2] Source link

Read More

आज एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकते; कसा असेल 28 जूनचा दिवस? – News18 लोकमत

[ad_1] दिवसासाठीचा सारांश : ओरॅकल रीडिंगदरम्यान ही कार्ड्स एक गूढ ऊर्जा प्रकट करतात. नकारात्मक प्रभावपासून स्वतःचं रक्षण करण्याचं महत्त्व आणि रचनात्मक कृतीचं महत्त्व हे मार्गदर्शन अधोरेखित करतं. संयम आणि चिकाटीमुळे यश मिळवता येऊ शकतं असं हे भविष्य सांगतं. दीर्घ काळ प्रार्थना केलेल्या गोष्टीवर उत्तर मिळू शकतं आणि सकारात्मक बदल घडू शकतात. आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार राहा…

Read More

मनोकामना करायच्या पूर्ण? देवशयनी एकादशीला राशीनुसार अवश्य करा ‘या’ मंत्रांचा जप

[ad_1] मुंबई, 29 जून:  देवशयनी एकादशी ही वर्षातील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेसाठी पाताळात राजा बळीच्या स्थानी चार महिने वास्तव्य करून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला प्रस्थान करतात असा उल्लेख पुराणात आहे. म्हणूनच याला देवशयनी एकादशी म्हणतात. शयनी एकादशी, महा एकादशी, प्रथम एकादशी,…

Read More

148 दिवसांचा चातुर्मास सुरू, पुढील पाच महिने काय करावे आणि काय करू नये?

[ad_1] संबंधित बातम्या मुंबई, 29 जून:  हिंदू धर्मात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हे चार महिने एकत्र करून चातुर्मास तयार होतो. देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, जो कार्तिकच्या देव प्रबोधिनी एकादशीपर्यंत चालतो. या काळात श्रीहरी विष्णू योगनिद्रामध्ये तल्लीन राहतात, म्हणून मांगलिक आणि शुभ कार्ये वर्ज्य आहेत. याच काळात आषाढ महिन्यात…

Read More

जुलैमध्ये अभद्र गुरु-चांडाळ योग! संपूर्ण महिनाभर या राशींना जपून राहावं लागणार

[ad_1] 01 मेष: तुमच्या राशीच्या कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होत आहे, त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता बिघडू शकते. तुमची निर्णय क्षमता, तर्कशक्ती प्रभावित होऊ शकते. यामुळे, तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही आणि तुमचे नुकसान होऊ शकते. [ad_2] Source link

Read More

हेल्मेट घालून भाविक करणार अमरनाथ यात्रा, श्राईन बोर्डाने सांगितलं कारण

[ad_1] मुंबई, 29 जून:  यंदाची अमरनाथ यात्रा 1 जुलै शनिवारपासून सुरू होणार आहे. गेल्यावर्षी पाऊस व लँडस्लाईडच्या घटनेनंतर यंदा जास्त काळजी घेण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेचा सर्वांत मोठा बेस कॅम्प नुनवान पहलगामला आहे. यात्रा मार्गावर लँडस्लाईड आणि दगड पडण्याच्या घटना लक्षात घेऊन काही भाग संवेदनशील ठरवले आहेत. तिथून ये-जा करताना प्रवाशांना हेल्मेट घालणं अनिवार्य असेल….

Read More